-
प्रश्न विचारणं देशद्रोह नाही… इतिहास विसरणं मात्र धोकादायक आहे!

चला… एक गोष्ट ऐकूया.आजकाल मत मांडण्यापेक्षा माणसांना लेबल लावणं जास्त सोपं झालं आहे.एखादा प्रश्न विचारला की तो “देशविरोधी.”सरकारवर टीका केली की तो “अर्बन नक्षल.”“जय भीम” म्हटलं की तो “जातीयवादी.”सरकारचं समर्थन केलं की “अंधभक्त.”आणि मग चर्चा संपते.प्रश्न संपतात.विचार संपतो.पण लोकशाही अशी चालत नाही. हो…मी या आंदोलनात प्रत्यक्ष जाऊ शकले नाही.मी रोज स्टोरी टाकली नाही.घोषणाबाजी केली नाही.सोशल…
-
वो एक मुलाकात..!
याद है मुझे उनकी वो पहली मुलाकात,गर्द धूप में मिले थे दोनों, जब हुई थी उनकी पहली बात,धूप काफी तेज थी, मिलने की चाह भी उसे बुलंद थी,कोई रोक ना सके ऐसी वो मदहोश कहानी थी!उस रोज़ वो मिले थे, किसी अनजान शहर में दो नए फूल खिले थे…आज भी उसे वो दिन याद है,…
-
शांतता म्हणजे काय?
गोंधळापासून दूर असणं की मनातला गोंधळ थांबणं? आपण अनेकदा सहज म्हणतो, “मला थोडी शांतता हवी आहे.” पण नेमकं काय हवं असतं? गर्दीपासून दूर जाणं, फोन सायलेंट करणं, काही काळ लोकांपासून अंतर ठेवणं, एवढंच का? की खरं तर मनात सतत चालू असलेल्या विचारांच्या गोंधळाला थांबवायचं असतं? आपण जागा बदलतो, वातावरण बदलतो, पण मन मात्र तसंच अस्वस्थ…
-
The Time it Takes..!
Some things don’t arrive when we ask for them.They arrive when we are ready to sit with them. I’ve noticed how time plays a quiet role in everything we feel.Emotions don’t always come with language.They arrive first as weight, as restlessness, as silence that lingers longer than expected. It takes time to recognise what we’re…
-
On Beginning Without Noise
Words can show pain, love, anger, rage, care,and many emotions we don’t always know how to name. I’ve learned that not every beginning needs an announcement. Some begin quietly,like a thought you don’t interrupt,like a page you open without knowing how much you’ll write. For a long time, words have been my way of making…