Tag: #लोकशाही #डॉ बाबासाहेब आंबेडकर #भारतीय संविधान #प्रश्न विचारण्याचा अधिकार
-
प्रश्न विचारणं देशद्रोह नाही… इतिहास विसरणं मात्र धोकादायक आहे!

चला… एक गोष्ट ऐकूया.आजकाल मत मांडण्यापेक्षा माणसांना लेबल लावणं जास्त सोपं झालं आहे.एखादा प्रश्न विचारला की तो “देशविरोधी.”सरकारवर टीका केली की तो “अर्बन नक्षल.”“जय भीम” म्हटलं की तो “जातीयवादी.”सरकारचं समर्थन केलं की “अंधभक्त.”आणि मग चर्चा संपते.प्रश्न संपतात.विचार संपतो.पण लोकशाही अशी चालत नाही. हो…मी या आंदोलनात प्रत्यक्ष जाऊ शकले नाही.मी रोज स्टोरी टाकली नाही.घोषणाबाजी केली नाही.सोशल…